राज्यात 1कोटी पेक्षाही पीक विमा अर्ज दाखल?पीक विमा लाखो शेकऱ्यांनी भरला एक रुपयात (pikvima)

 

pikvima:आता जर पाहल तर आपल्याला चांगल प्रकारे माहिती आहे कि सध्या खरीप हंगाम 2024 पण प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पाहल तर आपल्या मात्र पिकांचा विमा भरण्याची अंतिम शेवट मात्र बुधवार 31 जुलै रोजी संपुष्टात आली.

तर आता मात्र देखील याबद्दल दरम्यान 31 जुलै अखेर राज्यातून 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर अर्ज दाखल झाले आहेत.

परंतु आता देखील आपण याव्दारे लाखो शेतकऱ्यांनी आपले पीक विमा मात्र केवळ 1 रुपया विमा हफ्ता भरून आपले पीक विमा संरक्षित केले असं खरच असल्याची माहिती या ठिकाणी देखील राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी टिवटर माहिती दिली आहे.

मात्र आता देखील शिवराज सिंह चौहान यांना एक विनंती करून तारीखची मुद्दत 31 जुलै पर्यंत मुदतवाढकेली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियाचे अभिनंदन ( cmomaharashtra )

तर आता आपण देखील या प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा पोर्टलच्या सहाहाय्याने देखील आपण सुरुवातीला 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती, पण आता ते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बरेच शेतकरी किंवा विमा भरण्यापासून वंचित राहिल्याने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना एक विनंती करून 31 जुलै पर्यंत मुदतवाढ करून घेतली होती.

मात्र आता देखील आपण 15 जुलै नंतर अखेरपर्यंत 21 लाख 90 हजार अर्जांची त्यामुळे वाढ झाली आहे. दरम्यान राज्यात एकूण 97% पेरणी पूर्ण झाली मात्र आता असं असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 10 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. मग तर एकूण विमा संरक्षित रक्कम ही 53 हजार 886 कोटी इतकी आहे.

आवण देखील केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला हे तेवढेच नक्की.

 

आवण आज देखील राज्यात एकूण विमा हफ्ता हा सुमारे 7959 कोटी इतका निश्चित असून, मात्र आता त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे 1 कोटी 65 लाख, राज्य हिस्सा एकूण 4725 कोटी, त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा 3232 कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा 1492 कोटी इतका निश्चित करण्यात आला.

मात्र आता आपण केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे मात्र हे नक्की.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र आता या दरम्यान मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सुमारे 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते तर संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विम्या पोटी आतापर्यंत 7280 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Pikvima: मग काय तर आपण त्यापैकी 4271 कोटी पिक विम्याचे वाटप पूर्ण झाले असून आणखी 3009 कोटी रुपयांचे वितरण सध्या सुरू असून अंतिम पीक कापणी केले तर या अहवालाचे काम 100% पूर्ण झाल्यानंतर या रकमेत मात्र आता आणखी देखील वाढ होणार असल्याचेही या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी स्पष्ट म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here