FormerMaharashtranews

आनंदाची बातमी/ शेतकऱ्याना मिळणार पिकाच्या नुकसानपोटी 596 कोटी रुपये पण कोणत्या विभागात मिळणार मद्दत पहा? ( formernews )

आनंदाची बातमी

 

formernews: आनंदाची बातमी आता मिळणार शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळं (unseasonal rain) राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं फार मोठं नुकसान झालं होतं. मात्र या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) आता सरकारनं या ठिकाणी आता मोठा दिलासा दिला आहे.

आता मात्र सरकारने या राज्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मद्दत म्हणुन राज्य सरकारनं तब्बल 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मात्र आता या दरम्यान, मध्ये कोणत्या विभागात किती नुकसान झालं आहे? व आणि कोणते जिल्ह्यात किती मदत मिळणार आहे. सविस्तर बातमी याबाबतची माहिती पाहा.

सरकार कडून विविध संकटामुळं बळीराजा सातत्यानं चिंतेतुन बाहेर काढण्यासाठी मद्दत

मात्र आता सरकार कडून विविध संकटामुळं बळीराजा सातत्यानं चिंतेत केलं होतं. परंतु कधी आस्मानी संकट तर येतंहोतं. मात्र तर कधी सुलतानी संकट येत. मात्र आता कधी दुष्काळ असतो तर कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस याचा शेतकऱ्यांना फार फटका शेतकऱ्यांना बसतो.

सरकारने आता बदलले या मोबाइल नंबरचे नियम? Jio, Airtel, VI साठी वापरकर्त्यांनी लक्ष द्यावे नाही तर ( simcard )

परंतु आता या परिणामी हाती आलेली पिकं वाया जातात. म्हणुन शासन कडून यावर्षी राज्यात अवकाळी पावसाचा मोठं प्रमाणात जोर पाहायला मिळाला होता. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मोठा फटका व शेती पिकांना बसला होता.

परंतु आज शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती. म्हणूच याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्या या मुळं सरकारनं शेतकऱ्यांना फार मोठं दिलासा देण्यासाठी तब्ब्ल 596 कोटी रुपयांची मदत राज्य सरकार कडून जाहीर केली आहे.

मग चला तर आता कोणत्या विभागात किती आर्थिक मदत ?

राज्य सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागात 37 हजार 422 हेक्टरवरीला पिकांना फार फटका बसला होता. म्हणुन 73 हजार 567 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. तर मात्र आता या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारनं 108 कोटी 21 लाख रुपयांची आर्थिक मदत म्हणुन जाहीर केली आहे. मात्र आता तर अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी 382 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मात्र आता देखील अमरावती विभागातील 21 हजार 362 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या विभागात 1 लाख 38 हजार 253 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता.

म्हणुन तर नागपूर विभागात 3 लाख 54 हजार 756 शेतखऱ्यांच्या 2 लाख 17 हजार 690 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता.

मात्र आता यासाठी सरकारनं 100 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.पंरंतु तर पुणे विभागात 2 हजार 297 शेतकऱ्यांचे 1 हजार 657 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. राज्य सरकारने या शेतकऱ्यांना 5 कोटी 83 लाखांची मदत जाहीर झाली.

मात्र आता तर या दरम्यान, नागपूर आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना 482 कोटी रुपयांची मदत जाहीर झालीय. परंतु ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

राज्य सरकार कडून नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये असं देखील म्हटलं आहे.

Formernews :मात्र आता देखील पण या दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी कोणतेही रक्कम किंवा पीक कर्जाची वसुली करु नये असे निर्देश देखील या ठिकाणी राज्य सरकारनं दिले आहेत. मात्र आता देखील त्यामुळं शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळालंय तर एक प्रकारे फार मोठं दिलासा देखील मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button