FormerMaharashtra

खुशखबर / शेतकऱ्यांचे खात्यात जमा होत आहे नुकसानपोटी रक्कम ?(Crop Insurance)

नुकसानपोटी रक्कम जमा

 

Crop Insurance : मात्र आता तर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानपोटी चालू वर्षीत फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकट ओढवून झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी राज्य शासनस्तरावरून अमरावती विभागातील २ लाख १३ हजार २६२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘डीबीटी’द्वारे शेतकऱ्यांना लवकरच भरपाईपोटी ची रक्कम शासन कडून जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर आजच शेतकऱ्यांना बँक खात्य चेक करून घ्यावा.

कारण कि यासाठी मात्र ३८२ कोटी १२ लक्ष रुपयांचा एवढं निधी मंजूर झाला आहे.

BSNL ला लोकांची पसंती पंतप्रधान मोदीनी घेतलं आता महत्वाचं निर्णय दुरसंचार मंत्र्याचा महत्वाचं खुलासा ( BSNL )

परंतु आता शासन यासंदर्भात २ ऑगस्ट रोजी झालेलं आदेश पारित झालेल्या शासन निर्णयात नमूद आहे की, येत्या जानेवारी ते मे २०२४ मात्र या कालावधीत सर्व शेतकऱ्यांना आतां राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये एन वेळी झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान पोटी रक्कम जमा झाले.

आता मात्र या फेब्रुवारी महिन्यात अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात ९ हजार ६४४, अकोला ११ हजार ८०७, यवतमाळ ११ हजार २४३, बुलढाणा ५७ हजार २४० आणि वाशिम जिल्ह्यातील ८ हजार २४१ शेतकरी यामुळे बाधित झाले. मात्र आता या भरपाईपोटी रक्कम १४१ कोटी १२ लक्ष रुपये शासन कडून मंजूर करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र आता तर तसेच मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये देखील या विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये जवळपास १ लाख १५ हजार ४७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, मात्र तर त्यांच्यासाठी २४१ कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

Crop Insurance:परंतु आता मात्र या ५ ऑगस्टपासून प्रत्यक्षात हा निधी ‘डीबीटी’द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळाली आहेत. असेच बातमी पाहण्यासाठी क्लिक करा techmaharashtra.in ला लाईक करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button