नागपूरातील रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात विदर्भाची दमदार कामगिरी ( Ranji Trophy Final )
Ranji Trophy Final :नागपूर येथे सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या अंतिम सामन्यात विदर्भ आणि केरळ यांच्यातील सामना रोमांचक वळणावर आहे. विदर्भाने पहिल्या डावात ३७९ धावा उभारल्या होत्या, त्यानंतर केरळने त्यांच्या डावाचे जोरदार प्रत्युत्तर दिले. केरळच्या आदित्य सरवटेने अर्धशतक ठोकले, तर सचिन बेबीचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. त्याच्या ९८ धावांच्या खेळाने केरळच्या संघाला … Continue reading नागपूरातील रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात विदर्भाची दमदार कामगिरी ( Ranji Trophy Final )
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed